राज्यात दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना डब्बल फायदा | Cabinet Decision in Maharashtra




 नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आज या बैठकीच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये आजकाल जाहीर झालेला आहे लेखी तालुके सर्वप्रथम दुष्काळ जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांना डबल फायदा सुद्धा देण्यात आलेला आहे यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे डबल फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होणार आहे 


किती तालुक्याला दुष्काळ मिळणारे याची पूर्ण माहिती आपण या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जाणून घेणार आहोत विविध मंत्रिमंडळ निर्णय आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे 


त्यानुसार दुष्काळी परिस्थिती आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये ज्या मंडळामध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबत आवश्यक ते निकष निश्चित करून तेथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून या मंडळाचा योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्राच्या दहशतीखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे निर्देश सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे


 त्यानुसार दुसरा टप्पा देण्याच्या मदती बाबतचा सुद्धा या ठिकाणी घेण्यात देण्यात आला आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाहणी परिस्थितीचा आढावा चा दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधल्या जे काही तरतुदी आहेत त्यानुसार हा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या 13.4 टक्के घट झाली असून रब्बी पेरणी देखील संथपणे सुरू आहेत आतापर्यंत 12% प्रेरणा झालेले आहेत 


अशी माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांसाठी जो डबल फायदा होणार आहे तो कोणता आहे हे समजून घ्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरचा मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्यात पती प्रदेशात निधीच्या निकषानुसार दोन हेक्टर रोजी 3 हेक्टरचा मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी जून ते ऑक्टोबर 2023 या पावसाळ्याच्या अतिवृष्टी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले 


राज्यपद्धती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टर मर्यादेची आता तीन हेक्टरचा मर्यादा राज्याने मदत देण्यात येईल अशी माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर मर्यादित मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिली जात होती ती आता अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सुद्धा दिली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे

Post a Comment

Previous Post Next Post