महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये सरासरी एवढा देखील पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रेकर्स लागू करण्यात आलेला आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जालना जिल्ह्यातील पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच सात तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पडलेला पाऊस पावसाचा खूप दिवसाचा पडलेला खंड जमिनीत घातलेली पाणी पातळी पीक पेरा व अपेक्षित उत्पादनात 50% पेक्षा अधिक गट शेतकरी बांधवांची संपूर्ण पिके पाण्याअभावी वाया जाणे गंभीर चारा प्रश्न पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्त्रोताची स्थिती अशा सर्व बाबींचा विचार करून काही तालुक्यांमध्ये दुष्काळ संदर्भातील ट्रिगर टू लागू करण्यात आलेला आहे
खरीप 2023 हंगामाच्या दुष्काळाचे मूल्यांकन भारतातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व ट्रिगर दोन लागू करण्यात आला आहे ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर यांच्या वतीने तयारी करण्यात आलेल्या महामंडळ चा वापर करावा लागणार आहे दुष्काळ कशा स्वरूपाचा आहे याचा अहवाल तयार होईल पण त्यानंतर दुष्काळाचे अंतिम कार्यवाही तयार होऊन बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची आर्थिक मदत जमा होणार आहे
ही प्रक्रिया आता सुरू होणार असून त्याचा अहवाल ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत शासनाला सादर होईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केले जाणारे जिरायती साठी 8500 प्रति हेक्टरी तर बागायतीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर त्याप्रमाणे बहुभाषिक साठी 22,500 प्रति हेक्टर अशी मदत दिली जाणार आहे
शिंदखेडा नंदुरबार मालेगाव सिन्नर येवला बारामती दौंड इंदापूर मुळशी पुरंदर शिरूर बेल्हे बार्शी करमाळा माढा माळशिरस सांगोला अंबड बदनापूर भोकरदन जालना मंठा कडेगाव खानापूर मिरज शिराळा खंडाळा वाई हातकणंगले गडहिंग्लज औरंगाबाद सोयगाव अंबाजोगाई त्यानंतर धारूर वडवणी रेनापुर लोहारा धाराशिव वाशी बुलढाणा लोणार या तालुक्यामध्ये कमी पाऊस पडल्याने शेतकरी चिंता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अशा मध्ये ही मदत जर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा झाली तर शेतकरी बांधवांना नक्कीच दिलासा मिळणार आहे
