आग्रिम पिक विम्याचे पैसे दिवाळीपूर्वी होणार जमा | Agrima pik vima yojana





  नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या अगोदर आणखीन एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यांमध्ये शेतकऱ्यांची आगरी पीक विमा राज्य सरकारने आज निधी मंजूर बायको शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लोकमत न्युज पेपर मध्ये आज याबद्दलची अपडेट देणे मध्ये आले आहे आणि त्या अपडेट अशी आहे की राज्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार 613 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई पुढे जाऊ या चार दिवसांमध्ये खात्यामध्ये जमा होणार आहेत 


613 कोटी रुपयांची भरपाई चार दिवसांमध्ये खात्यावर जमा होणार अनुदानाचे पैसे आणि याबद्दलची सविस्तर अशी आहे की प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी कोणते परिस्थितीमध्ये दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे 25% आगरी रक्कम शेतकऱ्यांना देवी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती त्यानुसार सहा जिल्ह्यामधील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई चार दिवसांमध्ये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे 


जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल अशी माहिती देखील कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे तसेच पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यामधील सुमारे 26 लाख शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार आहे सद्यस्थितीमध्ये धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यामधील सुमारे 12 लाख 86 हजार 185 शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपयांची नुकसान भरपाई येत्या दोन दिवसांमध्ये खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे 


नाशिक जळगाव नगर या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनावणी झाली असून येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन मका बाजरी या पिकांचे दावे मान्य केले आहेत तसेच इतर या चार जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनीला कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील मका व सोयाबीन पिकांचे दावे मान्य करण्यामध्ये आले असून कापूस पिकांचे जावे मात्र अमान्य करणे मध्ये आले आहेत 


कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यामध्ये कंपन्यांकडून कोणते प्रकारचे आक्षेप घेण्यामध्ये आले होते पुणे येथील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कार्यवाही करणे मध्ये येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे याबरोबरच बेड बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील आगरी पीक विम्याचा तिढा आणखीन देखील कायम आहे धुळे हिंगोली लातूर नांदेड येथील विभागीय स्तरावरील सोनवणे पूर्ण झाली असून कंपन्यांनी सर्वच पिकांची दाबेली केलं मान्य केले आहेत 


दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांची यादी अंतिम होऊन या जिल्ह्यामध्ये देखील नुकसान भरपाईचे वितरण करण्यामध्ये येणार आहे बेड बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावरील सुनावणीनंतर कंपन्यांनी कृषी विभागाकडे आक्षेप घेतला होता आता केंद्र सरकारकडे आक्षेप सादर करण्याच्या तयारीमध्ये कंपनी असल्याचे ते केलं कितीला आहे 

Post a Comment

Previous Post Next Post