Namo shetkari sanman nidhi yojana 1st installment pik vima yojana शेतकऱ्यांना आणखीन एक दिवाळी बोनस






नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर आणखीन एक कबर जाहीर केली आहे शेतकरी मित्रांनो कोणतेही योजना किंवा जिम जाहीर करण्यासाठी चांगल्या मुहूर्ताची गरज असते आणि यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारद्वारे राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट चा वर्षाव केला जात आहे 


या दिवाळी गिफ्ट किंवा दिवाळी बोनस मध्ये आणखीन एका योजनेचा निधी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे ती योजना म्हणजे पीक विमा योजना या योजनेअंतर्गत राज्यामध्ये शेतकऱ्यांना 786 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी मंजूर केले आहेत आणि रक्कम ते केलं शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर वितरित केले जाणार असल्याची अधिकृत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज पेपर च्या माध्यमातून या ठिकाणी दिली आहे त


फळ पिकासाठी 786 कोटी रुपयांचे विमा भरपाई जाहीर करण्यात आली आहे एक लाख 65 हजार शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाईचा लाभ देण्यामध्ये येणार आहे तर मग याबद्दलची सविस्तर अशी आहे की पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये अंबिया बहारातील दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पात्र ठरवण्यात आले आहे भरपाईच्या अंदाजे 786 कोटी रुपयांची रक्कम याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे प्रयत्न विमा कंपनीकडून चालू आहेत


 या बरोबरच या योजनेअंतर्गत चे काही बोगस प्रस्ताव रद्द करण्यामध्ये आले आहेत वर्ग व आंब्याच्या दोन भागासाठी फळपिक विमा योजना लागू केली जाते त्यामुळे अवेळी पाऊस जास्त तापमान आधी पाऊस किंवा विमा संरक्षण मिळण्याची सुविधा देण्यामध्ये येते अंबिया भारा मधील विमा योजनेमध्ये डाळिंब संत्रा मोसंबी काजू केळी द्राक्ष आंबा पपई आणि स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत 


अंदाजे अडीच लाख फळबागेत दराने योजनेमध्ये अर्ज भरले होते परंतु काही बोगस प्रस्ताव रद्द करण्यामध्ये आले आहेत याबरोबरच शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईची रक्कम माजा करण्यासाठी राज्य शासनाने राज्य हिस्सा म्हणून 196 कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे आंब्या बहार 2022 मधील फळपिक योजनेमध्ये 2,191 शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता याबरोबरच विमा कंपन्यांनी या योजनेमध्ये 877 कोटी रुपये विमा हप्ता गोळा केला त्यामधून आता एक लाख 65 हजार 573 शेतकऱ्यांना 786 कोटी रुपयांची विमा भरपाई दिली जाणार आहे


 पात्र शेतकऱ्यांना भारतीय कृषी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी कडून विमा भरपाई दिली जाणार आहे यासाठी या तीन कंपन्यांना विमा हप्ता रक्कम आधी द्यावी लागते त्यानुसार 306 कोटी रुपयांच्या आसपास विमा हप्ता मंजूर केला होता त्यामधून ही आयसीसीला 551 कोटी रुपये एचडीएफसी अर्गो साठी 60 कोटी रुपये रिलायन्स कंपनीला 96 कोटी रुपयांच्या आसपास विमा हप्ता देण्यामध्ये आला होता राज्य शासनाने या कंपन्यांना 109 कोटी रुपये यापूर्वीच दिले होते 


आता पुन्हा 197 कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे चालू होण्याचे अखेरपर्यंत शेतकऱ्यांना फळपिक विम्याची भरपाई केलं मिळण्यास अडचण येणार नाही अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांना आता फळ पीक विम्याची भर अवघ्या काही दिवसांमध्ये खात्यामध्ये जमा करणे मध्ये येणार आहे आणि अशा प्रकारचे का अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट

Post a Comment

Previous Post Next Post